- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? या योजनेचा लाभ कसा घ्याल?
Govt. Schemes : राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार “शरद पवार ग्रामसमृद्धी’ योजना आणली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग ठरलेल्या शेळी, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी […]
-
कोविड घोटाळाप्रकरणी माजी महापौर, अतिरिक्त आयुक्तांनंतर आता BMC चे वरिष्ठ अधिकारी रडारवर
BMC Covid Scam : मुंबई महापालिका कोविड बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी तत्कालिन महापौर, अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची एटीएसकडून चौकशी सुरु असताना मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.(BMC covid scam Kishori Pednekar joint commissioner against fir file […]
-
अजितदादा तिहारच्या भितीनं गेले; शरद पवारांकडं शिल्लक काय राहिलंय; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar On Ajit Pawar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. सोलापूरमध्ये आज प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवारांकडं शिल्लक काय राहिलंय? सिनीअर माणूस आहे, वयोवृद्ध नेते म्हणून आपण न बोललेलं बरं असं म्हणत अजित पवारांबद्दल, जर ते […]
-
विरोधी पक्षात राहून जास्त कामं मार्गी लागत नाहीत; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : महाराष्ट्रामध्ये प्रश्न अनेक आहेत, विरोधी पक्षात राहून जास्त काही कामं मार्गी लागत नाहीत. मी 30 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये विरोधी तसेच सत्ताधारी पक्षात काम केले. सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, अशी आम्हाला शिकवण आहे. त्यामध्ये शाहु, फुलेंच्या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. […]
-
Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; अंबादास दानवे अन् संदिपान भुमरे भिडले
Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदिपान भूमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते भिडल्याचे पाहायला मिळाले. या नेत्याच्या जोरदार राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा […]
-
साताऱ्याच्या लेकीची ऐतिहासिक कामगिरी; 17 वर्षीय अदिती स्वामी बनली विश्वविजेता
World Archery Championships : साताऱ्याची अदिती गोपीचंद स्वामी हिने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णवेध घेतला आहे. साताऱ्यातील अदितीने तिरंदाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीमध्ये अदितीने मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला 149-147 ने हरवून विश्वविजेता बनली आहे.(World Archery Championships aditi Swami NEW world champion satara ) “जसं मांजरी पिल्लांना खाते, […]
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 ऑगस्टला जेजुरीत : वाहतुकीत मोठे बदल
CM Eknath Shinde In Jejuri : पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात […]
-
लव्ह जिहाद कायद्याबद्दल खासदार सुजय विखेंचं मोठं विधान, सभागृहात…
Sujay Vikhe On Law of Love Jihad : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चार्चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू माता भगिनींवरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव्ह जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज आहे. अशा जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तसेच लव्ह जिहादचा कायदा संसदेत आणण्यासाठी […]
-
राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा; कॉंग्रेस, ठाकरेंवर नितेश राणेंचा हल्लाबोल
Nitesh Rane : सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहमदनगरमधील राहुरी येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील सहभाग घेतला. या मोर्चाला नितेश राणे यांनी संबोधित केले. यावेळी राणे यांनी सांगितले की, लवकरच राज्यात […]
-
मुंबईमधील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचं यजमानपद कोणाकडं? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nana Patole On INDIA Meeting : भाजपविरोधात देशामध्ये उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईमध्ये होणार आहे. मुंबईमध्ये होणारी ‘इंडिया’ची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी दोन दिवस चालणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंडियाच्या बैठकीचे […]










