वयाच्या १२ व्या वर्षापासूनच ते वडिलांच्या सोबत मैफिलीत साथीला बसू लागले. तो काळ असा होता की पंडित रविशंकर यांच्यामुळे
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय (Maharashtra Cabinet Expansion) घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणती खाती द्यायची यावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे नाराजीची लाट उफाळू लागली आहे. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच हुलकावणी मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले आहेत. माजी मंत्र्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्यातही अस्वस्थता वाढली आहे. अशातच […]
एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश
सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये आमदार आव्हाड म्हणाले की, परभणी
मला यानिमित्ताने विनंती करायची आहे की, एका मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं योग्य नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर