- Home »
- Assembly Election
Assembly Election
Bapusaheb Pathare : ‘तुतारी’च्या निनादात बापुसाहेब पठारेंचा स्वागत अन् औक्षण…
वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांची आज खराडी आणि चंदननगर भागात पदयात्रा निघाली. यावेळी नागरिकांनी तुतारीच्या निनादात पठारेंचं स्वागत केलं.
अतुल भोसलेंसाठी खुद्द अमित शहा मैदानात; पृथ्वीराज चव्हाणांना धडकी
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपचे नेते अमित शहांची उद्या कराडमध्ये तोफ धडाडणार आहे.
तनपुरेंसाठी खासदार निलेश लंके मैदानात; राहुरी मतदारसंघ पिंजून काढला…
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढलायं.
फडणवीसांनी तुम्हाला ठेका दिलायं का? ठाकरेंच्या सवालावर जरांगेंचा प्रतिप्रश्न…
देवेंद्र फडणवीस यांनी आता तुम्हाला ठेका दिलायं का? असा प्रतिप्रश्न मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना केलायं.
Assembly Election : महिलांना महिन्याला 3 हजार अन् मोफत बस; काँग्रेसकडून पाच मोठ्या घोषणा
राज्यातील महिलांना महिन्याला 3 हजार आणि मोफत बस देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
Anuradha Nagawade : ‘मशाली’ च्या माध्यमातून श्रीगोंद्यात विजयाचा प्रकाश उजळणार
श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून 'मशाली' च्या माध्यमातून श्रीगोंद्यात विजयाचा प्रकाश उजळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलंय. ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.
बहिणींना 3500 रुपये, मोफत शिक्षण अन् जातनिहाय जणगणना; ‘वंचित’चं जाहीरनाम्यातून आश्वासन
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आपला जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जाहीरनाम्याला 'जोशाबा समतापत्र' असं नाव देण्यात आलंयं.
Assembly Election: रविंद्र चव्हाण पालकमंत्री झाले आणि पालघरचे भाग्य खरंच उजळले का ?
आश्रमशाळांच्या रंगरंगोटी, डागडुजी आणि पुनर्बांधणी वर भर दिला. त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणाऱ्या आश्रमशाळा निर्माण केल्या.
पूर्वीचं सरकार बहिरं, फक्त ‘मेरी आवाज सुनो’ एवढंच..,; CM शिंदेंकडून ठाकरेंवर नॉनस्टॉप हल्लाबोल
पूर्वीच सरकार बहिरं होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवलायं.
