मला मारण्याचा कट होता. आमचा विचार हा राज्य घटनेला अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि स्वातंत्र्यतेचा आहे अस गायकवाड म्हणाले.
या प्रकरणात पैसे घेत घेत साडेपाच लाख रुपयांची उसनवारी केल्याचं बाँडवर लिहून घेत ३५ हजार रुपये प्रति दिवस व्याज लावल्याचं उघड झालय.
भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञांपैकी एक असलेले कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी अहमदाबाद विमान अपघातावर भाष्य केलं.
आता मुंबईत आता मुंग्यांसारखी रांग लागणार आहे. मराठे आता तुफान ताकदीने मुंबईत येणार आहेत असं जरांगे यांनी म्हटलंय.
लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्रं, अगदी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बीडमध्ये घडली.
अक्कलकोट येथे मोठी घटना घडली आहे. येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलं आहे.
अनेक छावण्यांवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंदी घातलेल्या संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाला तर १९ जण जखमी झाले
धर्मवीर 2 मधल्या कामासाठी हा खास पुरस्कार त्याला मिळाला असून त्याने पुन्हा एकदा या भूमिकेची ताकद दाखवून दिली आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, डोंगरावरून रस्त्यावर माती आणि दगड पडल्यामुळे वाहतूक थांबवावी लागली आहे.
रंगा-बिल्ला केस ही घटना 1978 मधली आहे, जेव्हा दोन भावांकडून भाऊ-बहीण असलेल्या गीता आणि संजय चोप्रा यांचे अपहरण करण्यात आले.