कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर आता शिंदे गट चांगलाच अॅक्शन मोडवर आला आहे. उध्दव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला समर्थन देणार्या खासदार-आमदारांना आता मुख्यमंत्री शिंदेकडून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य […]
मुंबई : राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे समर्थक आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना विधिमंडळ नव्हे चोरमंडळ असा शब्द वापरला होता. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली. राऊत यांनी सभागृहाचा आणि सभागृहातील सदस्यांचा […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं युवा नेते सत्यजीत तांबे यांना काँग्रेसनं (Congress) चांगलाच दणका दिला होता. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पक्षानं तांबे यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. दरम्यान, आता आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe यांनी यावर भाष्य केलं. आमच्या कुटुंबाने काँग्रेससाठी 100 वर्षे दिली. […]
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांपैकी संजय भोसले (Sanjay Bhosale) यांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची कारवाई करून अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत दिला आहे. या कारवाईमुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी संजय भोसले […]
अहमदनगर : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काल (मंगळवारी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या शाळेला शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया, निरंजन सेवाभावी संस्था अहमदनगरचे अध्यक्ष अतुल डागा यांच्या हस्ते सोलर पॅनल व संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात झाला. यावेळी बोलतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा इतके उत्कृष्ठ कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन करू […]
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यावर भाजप आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर कारवाईची मागणी विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे केली. दरम्यान, राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ झाल्यामुळे सभागृहाचं […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधून (Maha Vikas Aghadi Govt) बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकार पाडलं. शिवसेनेचे ४० आणि अपक्षांना धरून एकूण ५० आमदारांच्या मदतीनं शिंदेंनी भाजपसोबत जाऊन नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच नेतृत्वाविरोधात बंड केलं होतं. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानल्या गेला. त्यानंतर राज्याच्या राजकारणनात अनेक घडामोडी घडल्या. निवडणूक […]
पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ (Kasbapeth) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार? कोण हरणार? याचीच सर्वांची चर्चा सुरू आहे. खास करून कसब्यात काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला ज्योतिषी अंदाज समोर आला. पुण्यातील ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर (Astrologer Siddeshwar […]
मुंबई : विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. पण राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर […]
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधून (Maha Vikas Aghadi Govt) बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकार पाडलं. शिवसेनेचे ४० आणि छोटे पक्ष, अपक्षांना धरून एकूण ५० आमदारांच्या मदतीनं शिंदेंनी भाजपसोबत जाऊन नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच नेतृत्वाविरोधात बंड केलं होतं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानल्या गेला. त्यानंतर […]