- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Manoj Jarange : शिंदेंची फेब्रुवारीची मुदत मान्य नाही; मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं…
Manoj Jarange On Cm Eknath Shinde : राज्यात (Maharashtra)मराठा समाज कुणबी असल्याच्या 1967 पूर्वीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही कुणबी आरक्षणाचा (Maratha Reservation)लाभ देणार आहात पण तो कशाच्या आधारावर देणार आहेत? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार […]
-
Eknath Khadase : …तोपर्यंत अजित पवार संघाला समर्थन देणार नाही; खडसेंचा अजितदादांवर ठाम विश्वास
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे माध्यमांशी बोलत असताना, त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सत्तेमध्ये सामील झालेले नेते अजित पवार यांच्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की दादांचा संघाशी काहीही संबंध नाही. त्याचबरोबर त्यांनी कधीही संघाचा समर्थनही केलेले नाही. असं खडसे ठामपणे म्हटल्याचं पाहायला मिळालं. काय म्हणाले एकनाथ खडसे? माध्यमांशी […]
-
Eknath Khadase : महाजन डिस्टर्ब झाले आहेत; ‘ते’ फोटो समोर आणल्यानंतर खडसेंचा पुन्हा निशाणा
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये पुन्हा एक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामध्ये आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा महाजनांवर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना गिरीश महाजनांच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर खडसे म्हणाले की, गिरीश महाजनांचीच मानसिक स्थिती बिघडलेली आहे. अशी टीका खडसेंनी […]
-
जरांगेंच्या डेडलाईनला केराची टोपली! मराठा आरक्षणाचा निर्णय फेब्रुवारीत; CM शिंदेंची मोठी घोषणा
नागपूर : मराठा समाजाला सरसकट आरक्षणाच्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटलांच्या डेडलाईनला राज्य सरकारनं केराची टोपली दाखवली आहे. येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्या असा अल्टिमेटम जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे. मात्र, राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याचे अवलोकन केले जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे […]
-
Ahmednagar News : संतप्त शेतकऱ्यांकडून थेट निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न… जाणून घ्या प्रकरण
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) अकोला तालुक्यातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भिवंडी कालव्यातील पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक होत असल्याने शेतकरी आक्रमक झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट निवडणूक काढला फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टाळला. Ranbir Kapoor नंतर ‘हे’ सुपरस्टार्स घेऊन येणार संदिप रेड्डी वांगा; […]
-
‘अटकेनंतर गाडी पोलिसांच्या ताब्यात, नंतर पिस्तूल सापडली’; ऋषिकेश बेद्रेंचा आरोप
Rushikesh Bedre : अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी मला पोलिसांनी अटक करुन गाडी ताब्यात घेतली, त्यानंतर गाडीत पोलिसांना पिस्तूल सापडली असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रे (Rushikesh Bedre) यांनी केला आहे. दरम्यान, जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेद्रेला (Rushikesh Bedre) पोलिसांनी अटक केली होती. […]









