हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते. दरम्यान, परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
वडिलांसह शहरात येत असलेल्या गेवराई तालुक्यातील सचिन भागवत पानखेडे (३१) या तरुणाचा सुसाट हायवाखाली चिरडून मृत्यू झाला.