मुंबई : देशात यंदा मान्सूनच्या पावसाचं (Rain update) आमगन उशिरानं झालं होतं. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. पावसाचा असाच जोर कायम राहिल असं वाटत होतं. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने सुट्टी घेतली. त्यामुळं ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागलं आहे. कोकण आणि […]
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजातील नावांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यात चांगलचं वादंग पेटलं आहे. त्यांच्या विधानानंतर ब्राह्मण समाजाकडून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या कानाखाली मारा आणि एक लाख रुपयांचं बक्षीस जिंका, अशी घोषणाच परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. यावेळी बोलतना त्यांनी भुजबळांच्या विधानावर संताप […]
अहमदनगर : विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन देत त्यांचे आयुष्य घडविणारे गुरुजी आपण आजवर पहिले असतील. मात्र हेच गुरुजी जेव्हा एकत्र जमा होतात तेव्हा त्यांचा गोंधळ हा अक्षरशः लाजिरवणारा ठरतो. असाच प्रकार दरवर्षी शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाहायला मिळतो. शिक्षकांनी आजवरची परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षी देखील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या (District Primary Teachers Cooperative Bank) […]
नाशिकमध्ये एकाची मक्तेदारी नाही, तुम्ही शाब्दिक खेळ करु नका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांना दम भरला आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाच्या उभारणीसाठी महाराष्ट्रभर स्वाभिमान सभा घेत आहेत. नाशिकच्या स्वाभिमान सभेवरुन रोहित पवारांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप प्रवक्त्याने घेतला भुजबळांचा […]
मागील काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांच्या वादग्रस्त विधानावरुन राज्यात चांगलंच वादंग पेटलं आहे. भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा थेट विधानसभेच्या अधिवेशनातही चांगलाच गाजल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर भिडेंवर अमरावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनीही भिडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. आव्हाड यांनी भिडेंचा ‘किडे’ असा […]
सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Army Man Vaibhav Bhoite from […]