पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार बरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या पोस्टनंतर अखेर धुळे पोलिसांनी शासकीय विश्रामगृहावर धाड मारली. यावेळी रुम नं 102 मध्ये पोलिसांना एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळून आलीयं.
कन्नड भाषा बोलवण्यावरुन कर्नाटकातील बंगळुरुमधील एसबीआय बॅंकेचे मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये चांगलीच जुंपल्याचा व्हिडिओ समोर आलायं.
माझा मृत्यू अपघातात झाला आहे, असं माझ्या कुटुंबियांना सांग, असा मेसेज मित्राला पाठवत ओलाच्या एआई कंपनीचा इंजिनिअर निखिल सोमवंशीने आत्महत्या केलीयं.
प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना समन्स बजवावा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवईंना दिलायं.
होय, मी पाकिस्तानला माहिती पुरवली, असल्याचं कबूल करत अखेर ज्योती मल्होत्रा आणि गजालाने आपले पत्ते हरियाणा पोलिसांसमोर उघडले आहेत.
महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाला अमेरिकेतही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात आज मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. ही बैठक महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावलून पार पडणार असल्याचं समजतंय.
मराठवाड्याला वळवाच्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून वीज पडल्याने आत्तापर्यंत 27 जण दगावले आहे तर 392 जनावरांचा मृत्यू झालायं.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं असून या पावसामुळे घरांची पडझड आणि जनावरांचा जीव गेलायं.