पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने काही निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय सिंधू करार रद्द
भाडेकरू घरमालकाला वार्षिक तत्वावर घरभाडे देत असल्यास हा उद्गम कर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा
रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
पाकिस्तानने चीनकडून १० अब्ज युआन कर्ज मागितले. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.
Rane VS Kadam : आता राणे आणि कदमांचा संघर्ष दुसऱ्या पिढीत आलाय. या दोन पिढ्यांमध्ये कसा राजकीय कोकणी शिमगा सुरू आहे.
Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]
मी कट्ट्रर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाईल, पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा आपण कट्ट्रर हिंदुत्ववादी असल्याचं जाहीर केलं.
Nitesh Rane: गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एफआयआरमध्ये कुणाचे नाव आले नसेल, कोण असेल वाचविणारे कुठे बसलेले आहेत.
आदिल हुसेन ठोकर (Adil Husain Thokar) हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य योजनाकारांपैकी एक असल्याचे मानले जातंय.
धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेत्र पत्रात उल्लेख नाही. याचा अर्थ असा की भारत सरकारने सिंधू करार रद्द केलेला नाही.
Pahalgam terror attack: तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रे हे पाकिस्तानमधील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एनआयएचा तपासाला गती मिळाली आहे.
जर भारताने पाणीपुरवठा थांबवला तर त्यांनी पूर्ण युद्धासाठी तयार राहावं. आपल्याकडे असलेली क्षेपणास्त्रे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत.
Indian Navy’s Missile and Weapons tests in Arabian Sea : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव सतत वाढतोय. दरम्यान, भारतीय नौदलाने आपली युद्ध तयारी तीव्र केल्याचं दिसतंय. भारतीय नौदलाची जहाजे लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्र प्रणालींची सतत चाचणी घेत आहेत. भारतीय […]
Actor Atul Kulkarni Visit Pahalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाय. हल्ल्याला 5 दिवस होत नाही तेच अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहलगामला भेट दिली आहे. ते सध्या पहलगामध्ये आहेत. मी काश्मीरला (Pahalgam) आलोय, तुम्हीसुद्धा या…, असं आवाहन अतुल कुलकर्णीने काश्मीरकडे पाठ फिरवणाऱ्या पर्यटकांना केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल कुलकर्णी यांनी […]
भाजपशी संबंधित वकिलाला अव्वाच्या सव्वा मानधन दिलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला इतर वकिलांसाठी न्याय्य मानधनाचा देखील विचार केला जात नाही.
Narayan Rane Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी […]
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अ
Narayan Rane Criticized Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अन् राणे कुटुंब यांच्यातील आरोप-प्रत्यारोप नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान आता माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी सतत होणाऱ्या टिकेवर भाष्य केलंय. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, काहीजण त्यांचा कोंबडीवाले असा उल्लेख करतात. परंतु भ्रष्टाचार करण्यापेक्षा बिझनेस […]
MoU between SSPU and UNESCO:सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल डेव्हलमेंट अँड टीव्हीईटी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
अनधिकृत फ्लेक्सवर टाच आणण्याची गरज आहे. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावर आपली जाहीरातबाजी केली पाहिजे
Chhagan Bhujbal On Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदान छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. हिंदू विरुद्ध मुसलमान कुणी करत असेल, तर ताबोडतोब थांबवलं पाहिजे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार योग्य ती कारवाई करत आहे. सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. धर्मात वाद […]
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत शरद पवारांनी सांगितले की, त्या बैठकीत काही कमतरता
काही लोक घरातून बाहेर पडले की थेट देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ
गेल्या काही काळात वाल्मिक कराडला तुरुंगात विशेष वागणूक दिली जात असल्याचे आरोप होत होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ
दहशतवाद्यांनी धर्म विचारुन शुभमची हत्या केली. या घटनेनंतर मयत शुभमची पत्नी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
रितेश म्हणाला की, "हे खूपच दुःखद आहे. देशभरातून लोक सुट्टीसाठी पहलगामला जातात. एकेदिवशी अचानक त्या ठिकाणी दहशतवादी येतात
PM Modi Assures Victims Of Pahalgam Terror Attack Justice : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) आज ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय. आज मन की बात कार्यक्रमाचा 121 वा भाग पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय, त्यांनी यावेळी पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिलंय. ते […]
राज्यातून एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. सर्व सापडले आहेत. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत त्यांना परत पाठवलं जाईल.
ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो कि प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत टिकतं, तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येते. अशाच प्रेमाच्या
Case registered against MLA Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) अडचणीत सापडले आहे. महाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान करणं, त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय. याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील संजय गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले (Maharashtra Police) होते. उपमुख्यमंत्री […]
Moves underway to appoint expert consultants to boost ST : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेल्या एसटीला (ST) उभारी देण्यासाठी सल्लागार नेमला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उत्पन्न वाढीसाठी ही संकल्पना चांगली आहे. यातून यश मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या प्रयोगातून एसटी उभारी घेईल. […]
पाकव्याप्त काश्मीरात (पीओके) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्याही रोखण्यात आल्या आहेत.
Mahindra And Mahindra Acquire SML Isuzu Stake For 555 Crore : वाहन बाजारात दावेदारी करण्यासाठी महिंद्राने खास स्ट्रॅटेजी वापरली आहे. SML इसुजूत साडेपाचशे कोटींची भागादारीचा करार केलाय.महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra And Mahindra) SML Isuzu (SML) मधील 58.96 टक्के भाग खरेदी करण्यासाठी करार केलाय. ही घोषणा त्यांनी शनिवारी केली. या कराराची एकूण किंमत 555 कोटी असल्याची […]
सीमा सजदेह हिने 1998 मध्ये सोहेल खान याच्यासोबत पळून मंदिरात लग्न केलं होत. सीमा आणि सोहेल यांना दोन मुलं देखील आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे. केंद्र सरकार आणखी दहा लाख घरांना मंजुरी देणार आहे.
पोप फ्रान्सिस यांचा जीवनभर जरी वंचित आणि दुर्बल वर्गाच्या हितासाठी झटले. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्यात जगभरातील
अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्ये लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाहीत. त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता भारताने झेलम नदीत पाणी सोडले असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
गोळीबारानंतर विवाह समारंभात आलेल्या संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केलं.
वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक आल्याची माहिती आहे. यानंतर लागलीच हालचाली होऊन त्याची डॉक्टरांनी तपासणी केली.
सध्या संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडालेली आहे. भारत आपल्यावर कधीही हल्ला करू शकतो अशी भिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटत आहे.
अंबाडा येथे शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये अंबाळासह महादेव खोरा
तज्ञांनुसार मुलांसाठी चांगले करण्याच्या त्यांची काळजी घेण्याच्या प्रयत्नात आई वडील मुलांना आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ घालतात.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Shankracharay Swami Avimukteshwar यांनी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारला सवाल केला तसेच धीरेंद्र शास्त्री यांचे कान टोचले.
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आता लष्करी करावाई
Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: हिंसा हा आपला स्वभाव नाही. परंतु दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे.
Ashish Shelar : संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा
American audiences get a chance to watch Chandrakant Kulkarni’s ‘Wada Chirebandi’: ‘जिगीषा-अष्टविनायक’ निर्मित, महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या अभिजात नाटकाचे प्रयोग गेली दहा वर्ष मराठी रंगभूमीवर सातत्याने सादर झाले. समीक्षक, प्रेक्षक आणि मान्यवरांनी एकमुखानं हे नाटक गौरवलेलं आहे. हे नाटक पाहण्यासाठी सर्व क्षेत्रातले प्रेक्षक खास महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येत होते. म.टा. […]
Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी माध्यमांशी
Misha Agarwal Death : सोशल मीडिया स्टार मीशा अग्रवाल (Misha Agarwal Death) हिचं वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ashutosh Kale यांनी कोपरगाव शहरातील बस डेपो, व्यापारी संकुलाबरोबरच चार्जिंग स्टेशनचे काम शीघ्र गतीने पूर्ण करा अशा सूचना दिल्या
AR Rahman वर गाणं कॉपी केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी एआर रेहमानला दिल्ली हायकोर्टाने 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
MLA Ashutosh Kale: महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आपला संयम आता संपलाय.
Gujarat मध्ये तब्बल एक हजार 24 बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. हा आकडा ऐतिहासिक असल्याचं सांगितंल जात आहे.
Iran Port Blast : इराणमधील एका बंदरात मोठा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार या स्फोटमध्ये 500 हून अधिक लोक जखमी झाले
Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय
Aishwarya नावाच्या एका 33 वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्यावर आरोप करण्यात आला आहे. तिने कर्नाटकमध्ये श्रीमंच लोकांना लुटलं आहे.
Pahalgam attack नंतर आता केंद्र सरकारने वृत्त वाहिन्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्यास
Amruta Khanvilkar नेहमीच कोणत्या ना स्थळाला भेट देत असते. यावेळी देखील तिने अशाच एका खास स्थळाला भेट दिली आहे.
Banjara या चित्रपटातील ‘होऊया रिचार्ज’ हे स्फूर्तिदायी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
Pratap Sarnaik : राज्यात मृत पाळीव प्राण्यांना इतरत्र टाकले जाते त्यामुळे दुर्गंधी व आजार परिसरात पसरते मात्र यावर आता सरकारने एक मोठा निर्णय
Anita Date चे पोस्टर पाहून तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असून चित्रपटाबद्दलचे कुतूहलही वाढले आहे.
या कारवाईनंतर द रेजिस्टेंस फ्रंटने पलटी मारली आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
आम्ही कुठल्याही नेत्याला बोलावणार नाहीत. ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं. कारण, सर्वजण निषेध करत आहेत. परंतु, काय कारवाई
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
आदिल हुसान याने पाकिस्तान दहशदवाद्यांसोबत बैसरन घाट याठिकाणी हल्ल्याकरण्याच्या योजनेत महत्त्वाची भूमिका बजावली
इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वाधिक सोने 2021-22 या वर्षांत घेतले होते. त्यावेळी 66 टन सोन्याची
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.
दक्षिण काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दुर्दैवी घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी
कर्जत नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी एम्प्लॉयरच्या परवानगीची अट काढून टाकण्यात आली आहे.
आता पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची वेळ आली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीओके भारतात विलीन करण्याचे आवाहन करतो.
पाकव्याप्त काश्मीर बळकावल्यापासून हा पट्टा पाकिस्तानने दहशतवाद्यांना आंदण म्हणून दिला आहे. या भागात त्यांची घरं आहेत.
क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Army) हल्ला करुन दहा सैनिकांना ठार मारण्यात आले.
लता कदम यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु, हे दोघे बुडू लागले.
पुढील तीन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करुन देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ
एल्फिन्स्टन ब्रीज तोडल्याने आजूबाजूचे जे नागरिक आहेत, जे बाधित होणार आहेत , त्यांनी आधी आमचं पुनर्वसन करा, अशी मागणी
उन्हात सनग्लासेस डोळ्यांचे संरक्षण करतात. पण लोकांना माहिती नसते की डोळ्यांसाठी कोणता चष्मा वापरला पाहिजे.
भूतकाळात पाहिलं तर प्रत्येक बाबतीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. पाच क्षेत्र असे आहेत जिथे पाकिस्तान भारताकडून पराभूत झाला आहे.
या भयावह इस्लामी अतिरेकी हल्ल्यानंतर आम्ही भारतासोबत आहोत. पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली.
एसआयपीमध्ये जितक्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते तितका जास्त फंड तयार करता येतो.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Congress On Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून या प्रकरणात
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांची जीव गेला आणि अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते सत्कार समारंभ आयोजित करत आहेत, लाज कशी वाटत नाही?
Dr. Prakash Kankariya attack case: सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असलेले संजीव बबनराव भोर (Sanjiv Bhor) यांच्यासह 17 जणांना एक वर्षाची साधी कैद.
land records officer ने लाचेची मागणी पुर्ण न झाल्याने व्यवसायिकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याने या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
फडणवीस 2034 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीसांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.