मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) येथे दोन हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्यास तसेच विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अॅकॅडमीतर्फे मुला-मुलींसाठी फुटबॉल समर कॅम्प ! महाराष्ट्र विमानतळ […]
कॅम्पची सुरुवात 1 मे पासून सुरू होणार आहे. सायंकाळी पाच ते साडेसहापर्यंत हा कॅम्प असणार आहे. अहमदनगर कॉलेज मैदानावर हा कॅम्प होणार आहे.
भारताचे अग्नि-2 आणि पाकिस्तानचे गौरी-2 आणि शाहीन-1 क्षेपणास्त्रे परस्पर विरोधी देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.
Devendra Fadanvis यांनी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून चांगलेच फटकारले आहे.
T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने बाजी मारली होती तर आता 2026 मध्ये देखील पुन्हा
Health Tips Why Do Not Eat Mangoes At Night : आंब्याला फळांचा राजा म्हणतात. उन्हाळ्यात हे सर्वात जास्त आवडणारे फळ (Health Tips) आहे. त्यात व्हिटॅमिन ए, सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. तज्ज्ञांच्या मते दिवसा आंबा (Mango) खाणे फायदेशीर आहे. परंतु, रात्री आंबा खाल्ल्याने काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आहारतज्ज्ञ आएना सिंघलने […]
Gold Price Fall Down In Ahead Of Akshaya Tritiya : सोने खरेदी (Gold Price) करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) आधी सोन्याच्या किमतीत थोडीशी घट झाली आहे. अलीकडेच सोन्याचा भाव 99,000 रुपयांच्या पुढे गेला होता, पण संध्याकाळपर्यंत त्यात सुधारणा झाली. आज सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत घसरण झाली. सराफा बाजारात […]
विषयाची निवड आणि गोष्टीशी इमान राखून स्वतः व्यतिरिक्त सेटवर असणाऱ्या तीन अभिनेत्री दिग्दर्शकांना हाताळण्याचे कसब यासाठी दिग्दर्शक तेजस देऊस्करला स्पेशल ब्राऊनी पॉईंट्स द्यायला हवेत.
Rahul Gandhi यांना स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकरले आहे.
Congress MLA Rohit Pawar On Naresh Mhaske Statement : जे लोक रेल्वेने जम्मू-काश्मीरला गेले, ज्यांचे खाण्याचे वांदे, त्या लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले, त्यांनी विमान प्रवास केला’, असे असंवेदनशील वक्तव्य खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं होतं. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वक्तव्य केलंय. नरेश म्हस्के […]
Saket Gokhale : तृणमूल काँग्रेसचे (TMC) राज्यसभा खासदार साकेत गोखले (Saket Gokhale) यांना दिल्ली उच्च न्यायलयाने (Delhi High Court) मोठा धक्क
केडगावमधील रावण गॅंगला कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) पथकाने अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.
केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे.
Pakistan च्या नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे.
National Herald Case : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Court Relief To Rahul Gandhi In Swatantryavir Savarkar Case : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अपमान प्रकरणी कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायने हा खटला तहकूब केल्याचं समोर आलंय. पुणे येथील प्रथमवर्ग एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींविरोधात (Swatantryavir […]
Waqf Amendment Act 2025 : वक्फ दुरुस्ती कायदा 2025 ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यात
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर देशाबाहेरून आपला ड्रग्जचा व्यवसाय चालवत आहे. नवी मुंबई पोलीस
Vijay Vaidya Vasant Vyakhyanmala At Borivali : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य (Vijay Vaidya) यांनी बोरीवली (Borivali) पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली 42 वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही 43 व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला ( Vasant Vyakhyanmala) आहे. सोमवार दि. 28 […]
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) तडकाफडकी आदेश काढत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना मदत करण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली.
22 एप्रिल रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी
Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांत फटकारले आहे. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार वक्तव्ये करण्याची परवानगी देणार नाही. स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नका. आता जर पु्न्हा असे वक्तव्य केले तर आम्ही स्वतःच याची दखल घेऊ असे न्यायालयाने म्हटले आहे. तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा करू नये. […]
Pakistani Defence Minister admits about terrorism : पहलगाम हल्ल्यावरून ( Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानवर निशाणा साधलाय. त्यांच्याविरोधात कठोर निर्णय देखील भारत सरकारने घेतलेले आहे. याचदरम्यान आता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचं एक खळबळजनक विधान समोर आलंय. दहशतवादाबद्दल (terrorism) पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी निर्लज्जपणे कबुली दिली (India Pakistan War) आहे. ते नेमकं काय म्हटले, आपण सविस्तरपणे जाणून घेऊ […]
सकाळपासून बांदीपोरा येथे चकमक सुरू आहे. बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या
बीसीसीआयने आयसीसीला एक पत्र लिहिले आहे. आम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळू इच्छित नाही असे या पत्रात म्हटले आहे.
Bombay High Court Order Dont Arrest Kunal Kamra : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘देशद्रोही’ म्हणल्याप्रकरणी स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराला (Kunal Kamra) मोठा दिलासा मिळालाय. कुणाल कामराला अटक करू नये, असं मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) म्हटलंय. काल याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हे आदेश दिलेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध […]
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी (ता. २४) पहाटे ही कारवाई केली. उमरी शिवारात महालक्ष्मी
Hina Khan Apologies Hindus On Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला. सर्वजण या घटनेवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दरम्यान आता या घटनेवर टीव्हीवरील ‘अक्षरा’ म्हणजेच इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) देखील वक्तव्य केलंय. हिना 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम ( Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी […]
साकेत जिल्हा न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली.
Former MP Navneet Rana Warning to Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी घटनेने (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशाला धक्का बसलाय. पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. समोर आलेल्या भयानक व्हिडिओमध्ये लोक त्यांच्या प्रियजनांना गमावल्यानंतर (Pakistan) रडताना दिसत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते आणि व्यक्तिमत्त्वांनी […]
पर्यटनस्थळ खुलं केल्याची माहिती स्थानिक यंत्रणेकडं कशी नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपक्षीय बैठकीत
मी शक्यतो जास्त बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या विरुद्धही बोलणार नाही.
Heat Wave In Vidarbha Yellow Alert in Marathwada Madhya Maharashtra : राज्यात सध्या उष्णतेचा कहर आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave In Vidarbha) आहे. तर मराठवाडा अन मध्य महाराष्ट्राला देखील येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील जनता वाढत्या उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा (Maharashtra Temperature) पारा 46 अंश सेल्सिअसच्या […]
Pahalgam Terror Attack Know India And Pakistan Army Power : आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर महिन्याभरानंतर जम्मू-काश्मीरमधील पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वांत मोठा दहशतवादी […]
370 कलम हटवले हे बरेच झाले, पण जम्मू-कश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा काढून काय मिळवले याचे उत्तर सरकार देणार नाही.
सिबिल स्कोअर वर्षातून एक किंवा दोन वेळा चेक करणे अतिशय गरजेचे आहे. याचे काही फायदेही आहेत.
रावण त्याचं मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला
Pahalgam Terror Attack Big Action Against Militant Aasif Sheikh Aadil Hussain In Tral Blast In House : पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. […]
जम्मू काश्मीरात एलओसीवर पाकिस्तानने गोळीबार केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानेही गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
सन 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता प्रथापित करण्यासाठी 2 जुलै 1972 रोजी शिमला करार अस्तित्वात आला.
गेल्या वर्षी पाऊसमान चांगले झाल्याने टंचाई निर्माण होणार नाही, असा अंदाज होता. परंतु मार्च महिन्यातच अनेक गावात पाणी
भारतातून निर्यात करून आणलेल्या डाळी, मसाले आणि बासमती तांदूळ पाकिस्तानी (Jammu Kashmir Attack) लोक खातात.
आज जगभरात जागतिक मलेरिया दिवसाच्या निमित्ताने विविध (World Malaria Day 2025) जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी गायत्री उकरेच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात आले आणि त्याच ठिकाणी भोंदू बाबाने तीनही अल्पवयीन मुलींचे
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर आज केंद्र
चौंडीमध्ये होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी उद्या अनंतनागमध्ये दाखल होणार असून जखमींची भेट घेणार आहेत.
आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेली पाहिजे. - आमदार संजय गायकवाड
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने नौदलाच्या समुद्रात आयएनएस सुरत क्षेपणाश्त्राची चाचणी केलीयं.
Rahul Gandhi On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.
मुंबई : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Cultural Department) वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे आयोजित करण्यात आलेला गानसम्राज्ञी लता […]
Pahalgam Attack : उरी, पठाणकोट, पुलवामा आदी दहशतवादी हल्ल्यांना चोख उत्तर दिल्यानंतरही असे हल्ले थांबायला तयार नाहीत. हे काश्मीरच्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद उमटत असतानाच आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफच्या जवानाने पाकिस्तानची बॉर्डर ओलांडली.
All-party meeting: पहलगाम दहशतवादी (Pahalgam attack) हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते सहभागी झालेत. आधी व्हिसा रद्द अन् आता पाकिस्तानवर ‘क्रिकेट स्ट्राईक’, भारतात PSL चे टेलिकास्ट बंद #WATCH दिल्ली: पहलगाम […]
PSL 2025 : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत सरकारकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
माझे वडील कुटुंबाचा एकमेव आधार, माझ्या समोरच त्यांना तीन गोळ्या मारल्या. आज मी त्यांना अग्नी दिलाय, यावर माझा विश्वास नाहीये. - आसावरी जगदाळे
Seema Haider : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेत देशात असणाऱ्या
जे कधी विमानात बसले नाहीत, त्यांना विमानाने परत आणत आहोत, असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय.
Godhra massacre hearing : २००२ च्या गोध्रा हत्याकांडातील (Godhra massacre) दोषी आणि गुजरात सरकारच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ६ आणि ७ मे रोजी सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी (Justice J.K. Maheshwari) आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल (Rajesh Bindal) यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही माहिती दिली. पाकिस्तान घाबरला! भारताविरूद्ध 8 मोठे निर्णय…युद्धाची धमकी खंडपीठाने सांगितले की […]
Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील दुष्काळी भागात सिंचनाचे अधिकाधिक क्षेत्र निर्माण करण्यासाठी राज्य शासनामार्फत नदीजोड हा महत्वाकांक्षी
Pakistan Press Conference After India Action Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) सरकारने भारताच्या कारवाईबाबत मोठा निर्णय घेतलाय. एनएससी बैठकीनंतर पाकिस्तान सरकारने पत्रकार परिषद (Pahalgam Terror Attack) घेतली. यादरम्यान सांगितलं की, भारताने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी कारवाई केली आहे. भारताची (Pakistan India Relation) ही कृती बेकायदेशीर आहे. भारताने आमच्याविरुद्ध केलेल्या प्रत्येक कारवाईला आम्ही एक-एक […]
Eknath Shinde : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राज्यातील अनेक पर्यटक अडकून पडले होते. या पर्यटकांना
एसटीला प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६५ लाख इतके उत्पन्न मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन २९ कोटी ८० लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळाले.
Pahalgham Terror Attack Reliance Foundation offer free treatment to all the injured : एकीकडे जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याच जखमींसाठी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे आले असून, त्यांनी पहलगाम येथील हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी मोफत उपचारांची घोषणा केली आहे. ब्रेकिंग […]
माझ्यासमोर वडिलांवर गोळी झाडली, तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्याजवळ होता, माझ्या हाताला गोळी घासून गेली असल्याचा थरार हर्षल लेलेंनी सांगितला.
रुपाली पाटील श्रीनगरमध्ये अडकल्या होत्या. काल त्या कुटुंबियांसह सुखरुप पुण्यात परतल्या. त्यानंतर नराधमांना तिथेच मारा, असं त्या म्हणाल्या.
How Much Pakistan Spend On Terrorist : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटलंय की, ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलंय, ज्यांनी यासाठी कट रचलाय. त्यांना भयंकर शिक्षा दिली जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी (Terrorist) संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (Pakistan) घेतली […]
Pahalgam Attack : पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर पाकिस्तान सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
Visas to Pak nationals revoked from April 27, medical visas only till April 29 : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, याचाच एक भाग म्हणून आता पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुढील ३ दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देत या नागरिकांचे व्हिजा केवळ […]
Pakistani Stock Market : जम्मु आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू
Indus River Water Treaty : पहलगाम हल्ल्याला (Pahalgam attack) प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने सिंधू नदी पाणी करार थांबवला.
Santosh Deshmukh Murder Case Two officers appointed in SIT : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठं अपडेट आहे. दोन अधिकाऱ्यांची एसआयटीमध्ये (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी ही नियुक्ती केली असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) याला पकडण्यासाठी किंवा त्याच्या […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले.
Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) 12 नगरसेवकांनी आपल्याच नगराध्यक्षांविरोधात बंड पुकारला होता.
Not Allowed Pakistani Actor Film Abir Gulal Release In India : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Pakistani Actor) आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात (Abir Gulal Movie) आले. […]
भारत आपल्यावर हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सतावत आहे.
अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि धुळे येथून गेलेले (Jammu Kashmir Attack) सहा तृतीयपंथी श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
PM Modi On Pahalgham Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी (Pahalgham Attack) निष्पाप नागरिकांना ज्या क्रूरतेने मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत असून आता दहशतवाद्यांची जी काही थोडीफार जमीन उरली आहे ती नष्ट करण्याची वेळ आली असल्याचे म्हणत त्यांना ‘मिट्टी में मिलाने का […]
Indus Water Treaty Can India break the waters of Pakistan? know details : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे पुरावे समोर आले आहेत. भारतालाही या गोष्टीची हिंट आहे. त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तानचं कंबरडं मोडणारे पाच मोठे निर्णय घेण्यात आले. […]
Rohit Pawar On Will Sharad Pawar and Ajit Pawar come together : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांप्रमाणे कुटुंबांमध्ये देखील फूट पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशा चर्चा रंगलेल्या आहेत. असं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येणार का? यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबाने एकत्र […]
Atul Mone Family On Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने (Atul Mone) यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे. कुटुंबियांनी सांगितले की, आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी दहशतवादी आले, त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? सर्वात आधी संजय लेले […]
Prostitution Business Under Name Of Kala Kendra In Kaij Taluka : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं माहेरघर अशी बीडची (Beed) ओळख झाली आहे. जणू काही बीड अन् गुन्हेगारी हे नवीन समीकरणचं जणू निर्माण झालंय. गुन्हेगारी, मारहाण, अपहरण या घटना काही बीडला (Beed Crime) नवीन नाहीत. अशातच पुन्हा आता बीडमधून एका धक्कादायक बाब समोर आलीय. केज तालुक्यात […]
Majalgaon Man Brutally Attacked With Stone : बीडमधील गुन्हेगारी (Beed Crime) काही थांबायचं नाव घेत नाहीये. बीडच्या माजलगावमध्ये तर 15 दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्या होत्या. दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्याला संपवण्यात आलं होतं. त्यामुळं मोठी खळबळ उडाली होती. बीडमध्ये चांगलंच दहशतीचं वातावरण आहे. असं असताना पुन्हा एक भयंकर घटना बीडमधून (crime news) समोर आलीय. एका व्यक्तीला […]
Pakistan government’s X account suspended in India after Pahalgam terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack) भारताने आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. त्यांनी पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंटवर बंदी घातली आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या सीसीएस बैठकीत भारताने यापूर्वी पाच मोठे निर्णय घेतले होते. यामध्ये अटारी सीमा […]
Annabhau Sathe Sahitya Bhushan Award announced To Vikram Shinde : अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य या संस्थेचे 2025 चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या वर्षीचा ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य भूषण पुरस्कार’ (Annabhau Sathe Sahithabhushan Award) युवा साहित्यिक विक्रम शिंदे (Vikram Shinde) यांना जाहीर झाला आहे. मराठी साहित्य (Marathi Sahitya) विश्वात अत्यंत […]
Sharad Pawar Meet Kaustubh Ganbote Wife In Pune : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा देखील मृत्यू झालाय. त्यांच्या घरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी भावूक झाली होती. त्यांनी शरद पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) अनुभव सांगितला आहे. कौस्तुभ […]
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे. या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत (Indian Army) आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे […]
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि सध्या टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता धरणे व तलावामधील उपलब्ध जलसाठे वापरण्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान (Pahalgam Terror Attack) विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत.
पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती. या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही स्वतःही काश्मीरला रवाना झाले.
Cabinet Meeting on Security : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले (Pakistan) आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत (CCS) पाकिस्तानला हादरा देणारे पाच निर्णय घेण्यात आले. हे पाचही निर्णय पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. पण भारत सरकारने निर्णय घेतले म्हणजे घेतले यात आता काही बदल होईल याची शक्यता नाही. पण ज्या […]